जिओस्पेशियल इंटेलिजन्स इंजिन आधारित कृषी AI मॉडेल
तंत्रज्ञानाची नवी भाषा आकाशातून पृथ्वीकडे पाहणारे सॅटेलाइट, हवेत उडणारे ड्रोन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अद्भुत क्षमता—या सर्वांचा एकत्रित उपयोग करून आज […]
तंत्रज्ञानाची नवी भाषा आकाशातून पृथ्वीकडे पाहणारे सॅटेलाइट, हवेत उडणारे ड्रोन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अद्भुत क्षमता—या सर्वांचा एकत्रित उपयोग करून आज […]
सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार..अतिवृष्टी आणि महापुराने व्यापलेला खरीप हंगाम संपून आता रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. आपण सारे या मातीचे
Zoho चं Arattai: भारतीय तंत्रज्ञानातून उभं राहिलेलं सुरक्षित मेसेजिंग जचा काळ डिजिटल संवादाचा आहे. सकाळी डोळे उघडताच आपण मोबाइल हातात
भारत हा कृषिप्रधान देश असून इथल्या बहुतांश लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. वाढत्या लोकसंख्येला पुरेसा व दर्जेदार अन्नपुरवठा करण्यासाठी पिकांचे उत्पादन
डिजिटल भारताच्या वाटचालीत गाव अशाच प्रकारच्या वेगवेगळे ऑडिओ ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ग्राम सेतू अॅप आज भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या 80
“काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता…” परभणी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांच्या कवितेतून गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचे वर्णन आढळते. त्या कवितेतील शब्द केवळ
शेतकरी हा निसर्गाचा जादूगार आहे. एका छोट्या बियाण्यातून हजारो दाणे निर्माण करण्याची अद्भुत क्षमता त्याच्यात आहे. बालपणापासून नांगर, वखर, पेरणी
शेतीकडे नव्या नजरेने पाहणारी पिढी आजच्या भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन मूलभूतपणे बदलत आहे. जिथे एकेकाळी शेती ही
शेतीसमोरील आव्हाने आणि तंत्रज्ञानाची गरज महाराष्ट्र हे भारताचे कृषी क्षेत्रातील अग्रणी राज्य असूनही, आज शेतकऱ्यांसमोर अनेक गंभीर आव्हाने उभी राहिली