- आले फळ तेव्हा राहिले पिकोन । जरि ते जतन होय देठीं
आले फळ तेव्हा राहिले पिकोन । जरि ते जतन होय देठीं ।।१।।नामेंचि सिद्धि नामेंचि सिद्धि । व्यभिचारबुद्धि न पवता ।।२।।चालिला पंथ तो पाववील ठाया । जरि आड तया न ये काही ॥३॥तुका म्हणे मध्ये पडती आघात । तेणे होय घात हानि लाभ ।।४।। अर्थाअर्थी“आले फळ तेव्हा राहिले पिकोन । जरि ते जतन होय देठीं ।”
- वाचन: व्यक्तिमत्त्व घडवणारी अदृश्य शक्ती..
‘वाचाल तर वाचाल’ही एक साधी म्हण नाही, तर आयुष्याचा अनुभव सांगणारा सत्य सूत्र आहे. माणसाचे विचार, संस्कार, दृष्टिकोन आणि यश याची पायाभरणी वाचनातूनच होते. वाचन ही केवळ अक्षरे ओळखण्याची कला नाही, ती म्हणजे स्वतःला ओळखण्याची आणि जगाला समजून घेण्याची प्रक्रिया आहे. वाचन म्हणजे विचारांचा प्रवास जेव्हा आपण एखादे पुस्तक वाचतो, तेव्हा आपले विचार त्या पुस्तकाच्या
- वाचाल तर वाचाल शेतीतही…
आजच्या डिजिटल युगात आपण सर्वजण एका वेगळ्याच जगात जगतो .. व्हर्च्युअल जगात. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया या सगळ्यांमुळे माहितीचा मोठा स्फोट झाला आहे. पण या माहितीच्या महासागरात खरी, अचूक आणि उपयुक्त माहिती शोधणे ही खरी कसोटी आहे.शेतकरी असो वा विद्यार्थी, अधिकारी असो वा व्यापारी , जो वाचतो तो सुधारतो जो वाचतो, तोच पुढे जातो. सोशल
- जिओस्पेशियल इंटेलिजन्स इंजिन आधारित कृषी AI मॉडेल
तंत्रज्ञानाची नवी भाषा आकाशातून पृथ्वीकडे पाहणारे सॅटेलाइट, हवेत उडणारे ड्रोन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अद्भुत क्षमता—या सर्वांचा एकत्रित उपयोग करून आज शेतकऱ्यांच्या हातात एक शक्तिशाली साधन उपलब्ध झाले आहे. हे साधन म्हणजे जिओस्पेशियल इंटेलिजन्स आधारित कृषी AI मॉडेल. जिओस्पेशियल इंटेलिजन्स म्हणजे भौगोलिक स्थान आधारित माहितीचे बुद्धिमत्तापूर्ण विश्लेषण. यात GIS (Geographic Information System), रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाइट
- चला रब्बीसाठी सज्ज होऊ…
सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार..अतिवृष्टी आणि महापुराने व्यापलेला खरीप हंगाम संपून आता रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. आपण सारे या मातीचे खरे वारसदार आहोत. शेती फक्त व्यवसाय नाही, तर ती आपली जीवनशैली आहे, आपल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात भिनलेली संस्कृती आहे. हाक दिली की धावून येणाऱ्या माझ्या शेतकरी बांधवांनो, तुम्ही कोण आहात? तुम्ही आहात या धरतीचे शूर