०१. नैसर्गिक शेतीचा आढावा
सन 1947 ते 1960 या काळात भारतात अन्न उत्पादन अपुरे होते कारण लोकसंख्या वेगाने वाढत होती. प्रति व्यक्ती प्रति दिन अन्नाची उपलब्धता केवळ 417 ग्रॅम होती. अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले…
सन 1947 ते 1960 या काळात भारतात अन्न उत्पादन अपुरे होते कारण लोकसंख्या वेगाने वाढत होती. प्रति व्यक्ती प्रति दिन अन्नाची उपलब्धता केवळ 417 ग्रॅम होती. अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले…
पर्यावरण संरक्षण: नैसर्गिक शेतीचे तत्त्वज्ञान रासायनिक खते व कीडनाशकांच्या अतिवापरामुळे होणाऱ्या पर्यावरणीय नुकसानीला कमी करण्यास मदत करते. जैवविविधता जपण्यासाठी योगदान. शाश्वत शेतीची उभारणी: कमी खर्चात उत्पादन वाढवणे आणि शाश्वत विकासाला…
नैसर्गिक शेतीचा प्रचार व प्रसार: नैसर्गिक शेतीच्या पद्धतींबद्दल जनजागृती करणे. पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेतीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे. शेतकऱ्यांसाठी उपयोगी संसाधने उपलब्ध करणे: नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना, परिपत्रके, आणि शासन…